चूरू की साहवा पुलिस ने नशीली टैबलेट की तस्करी करते हुए दो तस्करों को गिरफ्तार किया है। पुलिस ने तस्करों के पास से 740 नशीली टैबलेट जब्त की है। पुलिस ने तस्करी के काम में ली जा रही बाइक को भी जब्त कर लिया है। साहवा पुलिस ने साहवा भालेरी रोड पर गांव रैया टुण्डा के पास नाकाबंदी लगा रखी थी। इसी दौरान सामने से बाइक लेकर आ रहे दो युवकों को रोककर पुलिस ने तलाशी ली। जिस पर उनके पास से 350 टैबलेट ट्रमाडोल और 390 टैबलेट एल्प्राजोलम की बरामद की। पुलिस ने कार्रवाई करते हुए साहवा के वार्ड 15 निवासी होशियारराम प्रजापत (27) और मुलतान नगर दिवाकरी प्रदीप सिंह (20) को गिरफ्तार कर लिया।
వృద్దులకు అండగా సమాచార హక్కు పరిరక్షణ సమైక్య వేదిక సంఘం
5 hours ago
🌴 परीक्षा की वजह से लेट
5 hours ago
ब्रेकिंग न्यूज़
5 hours ago
🎯प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने आज कुशाभाऊ कंवेन्शन सेंटर भोपाल में मध्य प्रदेश के भाजपा सांसदों और विधायकों को जनकल्याणकारी नीतियों तथा जनसेवा कार्यों को लेकर मार्गदर्शन प्रदान किया,,,,,
5 hours ago
মহাকুম্ভে তৃণমূল কংগ্রেসের নেতা-নেত্রীরা
16 hours ago
చింతలపూడి లో బాడీ బిల్డింగ్ పోటీలు
16 hours ago
కోడిపందాలు నిర్వహిస్తున్న ఏడుగురు పై కేసు నమోదు
16 hours ago
दन्या पुलिस ने बिना पुलिस सत्यापन किरायेदार/मजदूर रखने पर मकान मालिक व ठेकेदार के विरुद्ध ₹5000-5000/- रुपये की चालानी कार्यवाही
16 hours ago
65 वर्षीय बुजुर्ग से सात लाख रुपये ठगी
16 hours ago
दि 21/02/2025 घडलेला हा प्रसंग अवैध वाळू चे आणखी पाच निष्पाप बळी. प्रशासन अजून किती जणांचे बळी घेणार? भोकरदन जाफ्राबाद मतदारसंघातील पासोडी गावच्या शिवारात पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री वाळूचा टिप्पर ओतल्याने वाळूखाली दबून 5 जणांना मृत्यू झाला आहे. दि. 22 फेब्रुवारी, शनिवारी पहाटे 3.30 वाजता ही घटना घडली. अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्परने पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास थेट पत्र्याच्या शेडवर वाळू ओतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांनी धाव घेतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखालून एक लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. इतर पाच जणांचा मात्र जागेवरच मृत्यू झाला आहे. जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एका पुलाच्या कामासाठी हे मजूर आले होते. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंब झोपलेले होते. पहाटे साडेतीन वाजता आलेल्या वाळूच्या टिप्परचालकाने निष्काळजी पणाने वाळूचा टिप्पर पत्र्याच्या शेडवर रिचवल्याने शेडमध्ये झोपलेले 6 जण ढिगाऱ्याखाली दाबले गेले. घरात समोरच्या खोलीत झोपलेल्या महिलेच्या हा प्रकार लक्षात हा प्रकार तिने आरडाओरडा केला असता टिप्परचालकाने तेथून पळ काढला. महिलेने आजूबाजूच्या गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांना बोलावून आणले असता त्यांनी वाळू बाजूला करून पाच जणांना बाहेर काढले. त्यापैकी एक 12 वर्षीय मुलगी मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गणेश काशिनाथ धनवई (वय -50) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, भूषण गणेश धनवई (वय 17) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, राजेंद्र दगडूबा वाघ (वय -40) रा. दहिद, ता. बुलढाणा, सुनील समाधान सपकाळ, वय -20 रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना, सुपडू आहेर, (वय 38) रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव अशी मृतकांची नावे आहेत. मृतक सर्वजण एकमेकांचे सख्खे नातेवाईक असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. राज्यात वाळू उपसा बंदी असूनही अवैधरित्या सर्रास वाळूउपसा सुरू आहे. राजकिय वरदहस्त आणि पोलीस व महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने ठेकेदार मुजोर झाले आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर तातडीने चौकशी करून गुन्हेगारांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी व पीडितांच्या कुटुंबियांना मदत करण्यात यावी